Post's
Very Destructive Weapons
अति संहारक शस्त्रे (Weapons)
Very Destructive Weapons
© काशिनाथ देवधर, DRDO
स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख पाचवा:
सध्याच्या युद्धांमध्ये अनेक प्रकारची Weapons वापरली जातात.
त्यांचे साधारण प्रकार असे आहेत
१) भूदलीय शस्त्रे (Weapons),
२) नौदलीय शस्त्रे (Weapons),
३) वायुदलीय शस्त्रे (Weapons),
४) डावपेच,
५) अतिसंहारक (Very Destructive)शस्ने,
६) अवकाशीय शस्त्रे (Weapons)
७) कमी संहारक शस्त्रे (Weapons).
अतिसंहारक (Very Destructive) शस्त्रांमुळे संपूर्ण जगातील मानव आणि जीवसृष्टी घोक्यात येऊ शकते. म्हणूनच सर्व प्रमुख राष्ट्रांनी मिळन ‘जिनिव्हा करार’ करुन अशी भयानक Weapons न वापरण्याचा संकल्प केला.
अशा शस्त्रास्त्रांच्या संशोधन, विकास, तसेच त्याचा साठा व उपयोग करण्यावर बंदी घातली.
अशा प्रकारच्या शस्त्रांच्या वर्गाला NBC संवर्गशस्त्रे (Weapons) म्हणतात. यामध्ये
अणुबॉम्ब (Atomic Bomb),
जैविक (Biological Bomb),
रासायनिक (Chemical Bomb) शस्त्रांचा प्रामुख्याने समावेश होतो.
अमेरिका,
रशिया,
चीन,
फ्रान्स,
भारत
असे मोजकेच देश आहेत, की ज्यांच्याकडे अणुबॉम्ब (Atomic bomb)चे तंत्रज्ञान आहे.
भोतिकशास्त्राच्या अभ्यासातून अणुसंरचना आणि त्यामध्ये साठविलेली प्रचंड ऊर्जा ज्ञात झाली.
ही ऊर्जा विधायक कार्यासाठी उपयोगी पडते, तसेच ती विघातक कार्यासाठीही म्हणजे अणुबॉम्ब (Atomic bomb)साठीही वापरता येते.
स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख पाचवा:
अणुबॉम्ब (Atomic bomb) हा विनाशकारी असून, त्याची क्षमता ही ‘टीएनटी टन’ मध्ये मोजली जाते.
‘टीएनटी टन’ म्हणजे एक टन टीएनटी या अतिस्फोटकाच्या स्फोटामुळे मिळणारी ऊर्जा व त्याद्वारे होणारे परिणाम यांची तुलना करून त्याच्या पटीमध्ये मोजदाद केली जाते.
म्हणजेच ‘टीएनटी टन’ हे एकक म्हणून उपयोगात आणले जाते. अणुबॉम्ब (Atomic bomb)चा स्फोट हा किती विनाशकारी आहे, हे यावरून लक्षात येईल..
सतत ६ वर्षे चाललेले दुसरे महायुद्ध ऑगस्ट १९४५ च्या ६ व ९ तारखेला अमेरिकेने ‘हिरोशिमा’ व नागासाकी’ या जपानी शहरांवर केलेल्या अणुबॉम्ब (Atomic bomb) हल्ल्यामुळे एकतर्फी बंद करण्यात आले.
ही दोन्ही शहरे नुसतीच उद्ध्वस्त किंवा जमीनदोस्तच झाली असे नाही, तर लाखोंना प्राण गमवावे लागले.
यापासून कसलाही घडा न घेता अनेक देशांनी अणुचाचण्या करून वेगवेगळ्या क्षमतेचे ढीगभर अणुबॉम्ब (Atomic bomb) व हायड्रोजन बॉम्ब बनवून साठवले आहेत व जग विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.
भारतानेही शांततेसाठी १९७४ मध्ये पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वीपणे घेतली.
१९९८ मध्ये परत ५ अणुचाचण्या करून अणुबॉम्ब (Atomic bomb) व हायड्रोजन बॉम्बचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले.
‘अणुबॉम्ब (Atomic bomb) पहिल्यांदा उपयोगात आणणार नाही. मात्र, भारताची अशा हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याची क्षमता व सिद्धता आहे, हा संदेश जगातील। सर्व देशांना गेला आहे.
अणुबॉम्ब (Atomic bomb)बरोबरच जैविक शस्त्रे (Weapons) व रासायनिक शस्त्रे (Weapons)ही अतिशय धोकादायक असतात. म्हणून जिनिव्हा करारानुसार त्यावरही बंदी आहे.
परंतु याचे उल्लंघन करून कोणी हल्ला केला, तर बचावाचे सर्व उपाय आपणाजवळ असणे आवश्यक आहेत व काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून NBC clothing वगैरे चाचण्या आपण विकसित केल्या आहेत.
स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख पाचवा:
This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through the writer © काशिनाथ देवधर, DRDO. This article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, and entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.