Harshada Ghate

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…?

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती? ©सौ.वैष्णवी व कळसे   जी परिस्थिती आपण नाही घडवून आणली….. तिथे आपली मनस्थिती का खराब होते? हा प्रश्न देतो ना ताण आपल्याला? **आपल्याकडून झालेली चूक नाही, न पटणारी आपली वागणूक नाही. कोणाच्या अधात नाही , कोणाच्या मधात नाही, कोणाच्या घरात नाही कोणाच्या दारात नाही…. कोणाचं घेणं नाही, कोणाला […]

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…? Read More »

तात्पुरत्या प्रॉब्लेम च permanent solution

तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution

तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution ©सौ. वैष्णवी व कळसे   आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strong किंवा weak बनवत असतो…. कधी कधी प्रॉब्लेम असतो छोटासा आणि त्यावर विचार केल्या जातो जास्त…. लहानशी कुठली गोष्ट घडली कि लगेच आपण त्याला irritate होऊन permanent सोलुशन काढायला निघतो….. आणि

तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution Read More »

त्रासदायक लोकांना इग्नोर केलं पाहिजे

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे..

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे… ©सौ.वैष्णवी व कळसे Ignore करने शिकलं पाहिजे, जेव्हा कोणी त्याच्या पदाचा, वयाचा, आणि आपल्या शांत राहण्याचा फायदा घेऊन त्याचच खरं करणार असेल, आणि आपल्याला बोलण्यात मर्यादा येत असेल अशा वेळेस आधीच “हो तुझच बरोबर म्हणावं, आणि सोडावा तिथेच विषय कारण त्याच्या पातळीवर जाऊन आपण नाही बोलू शकणार, आणि सवयी

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे.. Read More »