Historical City Aurangabad Important Information about it
ऐतिहासिक औरंगाबादविषयी महत्वपूर्ण माहिती… शहराची एकुण ९ नावे – पैठणच्या सातवाहन, चालुक्य, विक्रमादित्याच्या काळात राजतडाग या महाकाय तलावाच्या काठावर वसलेले अश्मकपद, अश्शकपद या नावाने ओळखले जाणारे हे गाव यादवांच्या ताब्यात गेले तेव्हा कटक, कटकी या नावाने ओळखले जाऊ लागले. कटक म्हणजे गड. पूर्वी देवगिरी गडाच्या आधाराने पसरलेली यादवांची राजधानी छावणी भागापर्यंत होती आणि ती कटकी […]
Historical City Aurangabad Important Information about it Read More »
